बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची तीव्रता चढविणाऱ्या ठाणे शहर आयुक्तालयातील तब्बल ३५ गणेश मंडळांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलिसांनी ते प्रस्ताव ...
बदलापुरातील ११२ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्यातील आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी हे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखेला चकमा देत होते. ...
अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला. ...
रिक्षापरवाने मोठ्या प्रमाणात दिल्याने अंबरनाथमध्ये रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रिक्षा उभ्या करण्यासाठी तळावर जागा अपुरी पडत असल्याने मिळेल तिथे तळ सुरू करण्यात आले आहे. ...
केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांपासून केवळ बोळवण केली आहे. बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या नावाखाली सरकारचा अध्यादेश नसताना २७ गावांतील घरांची नोंदणी बंद केली आहे. ...