जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे ...
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील राज्य वीमा कामगार योजनेतील रुग्णालयीन कर्मचा-यांच्या १९ अति धोकादायक निवासी इमारती पाडल्यानंतर झालेला मातीचा ढिगारा ठेकेदाराने तिथेच पसरविला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. ...
पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील त्या दोन जवानांना ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची तत्काळ अंमलबजावणी सुध्दा केली जाणार आहे. ...