Mira-Bhayander Crime News: वरळी येथील एका एसआरए बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दीड कोटीची खंडणी मागून १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना नालासोपाऱ्याच्या माजी नगरसेवकासह चार जणांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे . ...
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. ...