महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल. मात्र, सीमाबंदी कायम राहणार आहे, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत. ...
आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईहून चाकरमान्यांना गावी आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. वाशी मार्केट येथून गावातील मित्राला सिंधुदुर्गात आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांवर गुन्हे दाखल करीत ट्रक व दुचाकीही ...
सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले. ...
लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस ...
सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जातील मात्र सीमाबंदी कायम राहाणार असल्याचे सिंधुदुर्गचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत संकेत दिले आहेत. ...
कोरोना व्हायरसचा संपूर्ण नाश व्हावा तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भिरवंडेवासीय व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य उत्तम राहावे . यासाठी भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात असंख्य दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीप तेजातून कोरोना व्हायरसपासून रक ...
जहाज गोवा बंदरात नेण्यासाठी जहाजावरील कॅप्टनने मागितलेल्या परवानगीबाबत कोरोनामुळे गोवा सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ...