ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा
...
‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.
...
वाळूज महानगर : शासनाने हुंडासारख्या प्रथावर बंदी घातली आहे. पण अजूनही अनेक महिला याला बळी पडून अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करीत आहेत. कायद्याचे ज्ञान घेवून या अन्यायाला महिलांनी वाचा फोडावी, असे आवाहन औरंगाबादच्या न्यायाधिश पौर्णिमा कर्णिक यांनी शनि
...
वाळूज महानगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या मुख्य नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाला एमआयडीसी प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली आहे. बजाजनगरातील नाल्यालगत राहणाºया नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय या संरक्षक भिंतीमुळे दूर होणार आहे.
...
प्रासंगिक : कुणी आपणास असे म्हटले की, आपली वैचारिक पातळी उद्ध्वस्त आहे, आपणास वाहतुकीचे कायदे मोडण्याची सवय आहे, आपण संवेदनाशून्य व क्रूर आहात; दूरदृष्टीरहित आहात, बेभरवशाचे आहात, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेबाबत अजिबात काळजी न करणारे आहात, भावना
...