ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात ...
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात थंड झाले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यां ...
सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली. ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. ...
मिरजेतील शिवाजीनगर येथे सुमती शामसिंग सुल्यान या महिलेच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या घरातून चोरीस गेल्या. याप्रकरणी त्यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या चार महिलांविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालमत्तेच्या वादातून मार्केट यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानासमोर दोन गटात जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटाने दगड व काठीचा वापर केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १५ जणांविरुद ...
लोकसभेचा सांगली मतदारसंघ अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्याने, उमेदवार कोण असणार? याबाबतची कार्यकर्त्यांमधील उत्सुकता कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दोन दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. ...
कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून वसंतदादा पाटील यांनी राज्यावर उपकार केले. मात्र दादांच्या पश्चात त्यांच्या घराण्याचे खच्चीकरण करण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड ...
जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी- ...