टेंभे : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या आंबा घाटामध्ये रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ... ...
राजापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिक काम करणाऱ्या महावितरणच्या रूपेश महाडिक यांचा आमदार राजन साळवी यांनी विशेष गाैरव ... ...
पाचल : गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाचल परिसराला झोडपून काढले आहे. तळवडे-पाचल येथील अर्जुना नदीला मोठा पूर ... ...
दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण ... ...
रत्नागिरी : तालुक्यातील जिंदल विद्यामंदिरातर्फे मागील २-३ महिने ‘सफाई बॅंक’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये प्लास्टिकपासून होणारे ... ...
रत्नागिरी : राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून, राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा पसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य ... ...
रत्नागिरी : शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी आता कोविडचा मुकाबला ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : तालुक्यात सोमवारी (१२ जुलै) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाल्याने दुपारपर्यंत तालुक्यातील भारजा, निवळी नदीला ... ...
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत’ने रक्तदान महाशिबिरे राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केली आहेत. याअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत बुधवार, ... ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी असलेला तुळशी, विन्हेरे, महाड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहने ... ...