त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली. ...
Accident on Mumbai-Goa Highway: खासगी आराम गाडीच्या चालकाला सकाळी डुलकी लागल्याने आराम बस कलंडल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी नजीक शुक्रवारी घडली. या अपघातात गाडीतील २२ प्रवासी जखमी झाले आहेत. ...
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या. ...