कर्जत तालुक्यातील खारबेवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सात ते आठ मैल पायपीट करून पिण्यायोग्य पाणी आणावे लागते आहे ...
पोशीर आणि चिकनपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. ...
आगरदांडा ते सावली या रस्त्याची चाळण झाल्याने तो रस्ता नव्याने बनण्यासाठी सोमवारी मुरुड आगरदांडा येथे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती ...
वरळी सागरी मार्गापाठोपाठ आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवरही विनामूल्य प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. ...
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती. ...
अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले ...
कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड ...
पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागातील ७८ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. ...
सीबीडी सेक्टर ८ परिसरातील आर्टिस्ट कॉलनीतील तरुणाने पर्यावरण संवर्धनाकरिता पुढाकार घेत पावसाळ््यात एक तरी झाड नक्कीच लावू या हा उपक्रम राबविला आहे. ...
वर्गमैत्रिणीच्या नावाचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. ...