शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे ...
पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले. ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा-माणगाव, पाणसई व वावे दिवसाळी औद्योगिक क्षेत्रात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण चुकीचे झाले असेल तर याची चौकशी करण्यात येईल ...
राज्य शासनातर्फे विविध विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककला, त्यांची वैशिष्ट्ये आणि लोककलावंत यांची माहिती संकलन आणि संशोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे ...