शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ एमआयडीमधील रासायनिक कंपनीला आग, मध्यरात्री रिकामे झाले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 00:08 IST

रासायनिक कम्पणीला आग लागल्याने पसरलेल्या दहशतीमुळे कुरकुंभ गावासह वाड्यावस्त्या मध्यरात्री रिकाम्या झाल्या आहेत.

कुरकुंभ- रासायनिक कंपनीला आग लागल्याने पसरलेल्या दहशतीमुळे कुरकुंभ गावासह वाड्यावस्त्या मध्यरात्री रिकाम्या झाल्या आहेत. मिळेल त्या वाहनाने ग्रामस्थ गाव सोडून पळत आहेत. सुमारे 10 ते 15 किलोमीटरच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

रात्री दहा वाजता लागलेले आग बारा वाजेपर्यंत आटोक्यात आलेली नाही. पुणे, बारामती येथूनही अग्निशमन दलाचे बम्ब रवाना झाले आहेत. पण आगीच्या ठिकाणी होत असलेले स्फोट आणि परिसरातील रासायनिक कंपन्या यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत. त्यामुळे स्वतःची वाहने किंवा मिळेल त्या मार्गाने परिसर सोडून जात आहेत. इतरत्र आग पसरू नये म्हणून आग लागलेल्या कंपणीच्या परिसरातील इतर कंपन्यांवर पाणी फवारले जात आहे. पुणे सोलाऊर महामार्ग बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच अफवा पसरत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दरम्यान आग आटोक्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणाने बंद करण्यात आलेला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लवकरच चालू केला जाईल अशी माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. परिसरातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगPuneपुणे