संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
शरद पवार आणि अजित पवार एकत्र राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल. ...
आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...
महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...
ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...
लाडक्या बहिणींकरिता भाजप व शिंदेसेना आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. ...
खालीद व इमाम याच्यासह इतरांनी ‘शांततेच्या मार्गाने विरोध’ करण्याच्या आडून सत्ता परिवर्तनाचे अभियान चालवले व देशाच्या अखंडतेवरच हल्ला करण्याचा कट रचला ...
जिथे बिनविरोध निवडणूक झाली आहे, तिथे संबंधित महापालिका आयुक्तांना स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवरही प्रश्नचिन्ह; ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक प्रक्रिया ...
एरवी चैतन्यपूर्ण, गडबड गोंधळाची भारतीय लोकशाही अंतिमत: एक शांत आणि पोकळ दगडाचा खांब होऊ नये, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे! ...
अमेरिकेची कारवाई जगाला अशा दिशेने ढकलत आहे, जिथे कायद्याऐवजी ताकद आणि नैतिकतेऐवजी हितसंबंध निर्णायक ठरतात. ...