पुणेकरांनी विजयादशमीचा मुहूर्त साधत नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या १० दिवसांमध्ये एकूण ११ हजार २३४ सदनिकांसह मालमत्तेची खरेदी करत विजयादशमीचा आनंद लुटला ...
केवळ पीकच नाही, तर पिकाखालची जमीनही वाहून गेली आहे. असे असताना सरकार मात्र दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ करत आहे ...