Railway Story: तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून रेल्वे खात्याने दयालपूरला रेल्वे स्टेशन बांधले होते. तिथे हळूहळू रेल्वे देखील थांबायला लागल्या होत्या. आजुबाजुच्या गावांतील लोक ये-जा देखील करू लागले होते. ...
Bird Strike Airplane: आकाशामधून उड्डाण करणारं सर्वसाधारण प्रवासी विमान हे २०० ते ९०० किमी प्रतितास वेगाने प्रवास करत असतं, अशा वेगवान विमानावर साधारण अर्धा, एक किंवा दोन किलो वजनाचा पक्षी आदळल्यामुळे एवढी हानी कशी काय होते, या मागची कारणं आपण जाणून घ ...
Manipur Heavy Rain : राज्यात आतापर्यंत ३,३६५ घरांचं नुकसान झाले आहे, १,५९९ लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि ११.८ हेक्टर शेती जमीन उद्ध्वस्त झाली आहे. ...
क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याआधी त्यांचा साखरपुडा समारंभ ८ जून रोजी लखनौमध्ये होणार आहे. ...