रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा ध ...
माणसाच्या सवयींचा त्याच्या वैयक्तिगत आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. चांगल्या सवयी माणसाला यशस्वी बनवतात तर वाईट सवयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच काही चुकीच्या सवयींबाबत आपण जाणून घेणार आहोत. ...