विजय चोरडिया , जिंतूर आगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़ ...
पूर्णा : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांंनी केले. ...
गजानन घुंबरे , वाघाळा बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतून बालक व गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार शिजवित असताना खाऊ शिजविण्याच्या भांड्यामध्ये संशयास्पदपणे भुकटी व पुडी दिसली. ...
सेलू : तालुक्यातील तिडीपिंपळगांव येथे रस्त्याच्या कामासाठी प्राप्त झालेल्या निधीचा अपहार करून काम न करताच निधी उचलल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले आहे़ ...