पत्रकारांशी संवाद साधताना माधव भंडारी म्हणाले की, देशातील शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी व त्यांना शेतीमालाची विक्री कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर केले अ ...