४ सप्टेंबर २०१८ साली अर्ज करून प्रभाग अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. माहिती मिळाली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. ...
Aditya Thackrey And Anisa Shaikh : सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे. ...