शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:05 IST

Tejashwi Yadav And Narendra Modi : तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटणा विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले की, "कोणाला कोणतं खातं द्यायचं हे ठरवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे."

"पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे, मात्र यावेळी विरोधी पक्ष खूप मजबूत आहेत. बिहारला विशेष दर्जा देऊ असं पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत वारंवार सांगितलं, पण यावेळी निवडणुकीत ते बोलले नाही. यावेळी बिहार निर्णायक भूमिकेत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार आणि सर्वांनीच केली पाहिजे."

"नरेंद्र मोदी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"

"बिहारमध्ये आरक्षण ७५ टक्के केलं आहे. त्याचाही नवव्या यादीत समावेश व्हायला हवा. तसेच देशभरात जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे. आता पंतप्रधान मोदी इकडच तिकडच बोलून सुटू शकत नाहीत. विरोधी पक्ष खूप मजबूत आहे. जागांमध्ये फारसा फरक नाही. यावेळी भाजपालाच बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असले तरी यावेळी ते सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील."

तेजस्वी यादव यांनी असंही सांगितलं की "२०२९ (लोकसभा निवडणुकीत) आम्हाला किती जागा मिळाल्या? शून्य. २०२० मध्ये (विधानसभा निवडणुकीत) सर्वात मोठा पक्ष (RJD) म्हणून आलो. यावेळी (लोकसभा निवडणुकीत २०२४) चार जागा मिळाल्या, त्यामुळे पुढच्या वेळी ते चार पटीने वाढेल."

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४