D.K. Shivkumar: काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले. ...
राज्यातील सत्ताधारी काँग्रसचे गेहलोत सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच, भाजप ५ वर्षांनंतर पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...
खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. ...
अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. ...
SC And ED: फक्त संजय कुमार मिश्रा यांच्यावरच सर्व जबाबदारी का दिली, ईडीचे उर्वरित अधिकारी सक्षम नाहीत का, असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारले. ...