Arvind Kejriwal : हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले त ...
मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या कविताने जवळपास 10 वर्षे एका घरात काम केलं. कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. आता तब्बल 10 लाखांचे दागिने पाहिल्यावर तिने त्यावर डल्ला मारला. ...
समान नागरी संहिता (UCC) विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. सरकारला राष्ट्रपती भवनातून ही माहिती मिळाली आहे. त्याची अधिसूचनाही राज्य सरकारने जारी केली आहे. ...
शेट्टर यांचा विधानसभेचा हुबळी-धारवाड मध्य हा मतदारसंघ होता. परंतु, त्यांना आता १०० किमी दूरवर असलेला आणि मराठी बहुल असलेला बेळगाव मतदारसंघ देण्यात येत आहे. ...
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार राज कुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. ...
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. ...
पाण्याची टंचाई लक्षात घेता अनेक शाळा आणि इमारत संघटनांनी 'पाऊस नाही, पाणी नाही', 'सर्वत्र पाणी आहे पण प्यायला एक थेंबही नाही', 'पाणी वाचवा' इत्यादी पोस्टर लावून आपली मतं मांडली आहेत. ...