शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

CoronaVirus : केंद्राच्या घोषणेचे राहुल गांधींकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:38 AM

CoronaVirus : घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आर्थिक साह्य देण्याच्या केलेल्या घोषणेमुळे आक्रमक विरोधी पक्ष शांत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसह सगळे विरोधी पक्ष याप्रकारच्या दिलासा पॅकेजची मागणी करीत होते.गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिूहन शेतकरी, रोजंदारीवरील व इतरांसाठी पॅकेजची मागणी केली होती. राहुल गांधी व प्रियांका गांधी हे तर अनेक दिवसांपासून टिष्ट्वटरद्वारे ही मागणी करीत होते. याशिवाय सीताराम येचुरी, मायावती, अखिलेश यादव यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १.७ लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे. ते टिष्ट्वटरवर म्हणाले की,‘‘योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.’’ राहुल गांधी यांनी लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील मजूर, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा उल्लेख केला होता.पॅकेजच्या घोषणेआधी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आर्थिक साह्याशिवाय ‘कोविड-१९’ साठी ठराविक रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा सल्ला सरकारला दिला. म्हणजे घबराट निर्माण झालेल्या लोकांना इकडे तिकडे भटकायची वेळ येणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या