शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पूर्व भारतातील नवे १४५ जिल्हे बनणार कोरोनाप्रसाराचे हॉटस्पॉट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 4:59 AM

केंद्र सरकारचा अंदाज । परतणाऱ्या मजुरांमुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील १४५ नवीन जिल्ह्यांची यादी तयार केली आहे, जे यापुढच्या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाच्या प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकतात. हे जिल्हे मुख्यत्वे पूर्व भारतात आहेत. यातील निम्म्याहून अधिक जिल्हे आसाम, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशात आहेत. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यांमध्ये परतू लागल्याने येथील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणाले की, पूर्वेकडील बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी १२ राज्यांत कोरोना रुग्णसंख्या फार कमी होती; परंतु मागील तीन आठवड्यांत ती झपाट्याने वाढत आहे. त्रिपुरा, मणिपूरमधील संख्या एक अंकी होती, ती ही आता वेगाने वाढते आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान आदी मोठ्या राज्यांचा आकडा आधीपासून वेगाने वाढत होता. परंतु झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदींचा आकडाही गेल्या काही दिवसांत वेगाने वाढू लागला आहे. गुप्ततेच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितले की, या पूर्व भारतातील राज्यांचा आकडा प्रामुख्याने महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आदी मोठ्या राज्यांतून परतणाऱ्यांमुळे वाढत आहे. येणारे गर्दीने येत आहेत.

नियमांचे कठोर पालन करण्याची गरजच्आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या या १४५ जिल्ह्यांमधील बाधितांचा एकूण आकडा २ हजार १४७ इतका आहे. ही संख्या देशातील एकूण बाधितांच्या केवळ २.५ टक्के इतकी आहे. या जिल्ह्यांतील प्रशासनाने विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी तयार केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी वेळीच केली, तर हा प्रसार नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या