त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात ...
शेतकरी संपाचे केंद्र बनलेल्या नाशिक शहरातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशि ...
घोटी- राज्यातील आनंद संप्रदायाचे थोर संत श्रीमद् श्रीपाद महाराज व रामदास बाबा यांच्या पुण्यतिथिनिमित्त घोटी शहरात गेल्या तीन दिवसापासून वैष्णवांचा मेळा भरला आहे . ...
रामदास शिंदे, पेठ बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साध ...
‘संरोह’ सांस्कृतिक उत्सवांतर्गत ‘हिलिंग थ्रू पाथ आॅफ लव्ह’ या संकल्पनेतून ‘ती’ विशेष बालके ‘आम्ही प्रकाशबीजे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या १८ जानेवारी रोजी आपले कलागुण मंचावर सादर करणार आहे. ...
नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला. ...
नाशिक : नाशिककरांना गंगापूर आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सन २०१८ मध्ये नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३० टक्के नाशिककरांच्या घरात मुकणे धरणातील पाणी पोहोचणार आहे. ...
पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सह ...
नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार ...