आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले. ...
भारत सरकारच्या यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या (आयएफएस) परीक्षेत देशात ४७ वी रँक मिळवून यश संपादन केलेल्या सांगवी ( ता. देवळा ) येथील सुदर्शन जाधव यांचा उमराणे येथील ग्रामस्थ व जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. ...
कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. ...
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक ...
नाशिक : शरणपूर गावठाण भागातील एका प्रार्थनास्थळाजवळील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेच्या प्रियकराने रागाच्या भरात तिच्या पहिल्या नवºयापासून झालेल्या सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्या ...