येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ...
निसर्गातील घटक नष्ट होत चालल्यामुळे जशी निसर्गाची परिसंस्था धोक्यात येते, नेमके तसेच उच्चशिक्षणातील व्यासंगी, कर्तव्यनिष्ठ आणि संस्थेशी बांधिलकी मानून सेवारत असलेली माणसे वयोमानपरत्वे निवृत्त होतात, तेव्हा उच्चशिक्षणाची परिसंस्थासुद्धा धोक्यात येते अ ...
सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस ...
आज जे हिंदू राष्ट्र म्हणून मागणी पुढे येते आहे ती छत्रपतींनी रयतेसाठी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य नव्हे, तर हा हिंदू राष्ट्राची मागणी हा पेशवाई आणण्यासाठी असलेला डाव आहे. ज्या पेशवाईत जातीय उच्च निचता शिगेला पोहोचली होती, ज्या मनुवादावर पेशवाई आधा ...
वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची सं ...
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झोकेम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे प्राचार्य विजय नंदनवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व्यास ...
तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र महिन्यापासून बंद असल्याने रुग्णांची उपचाराअभावी हेडसांळ होत असल्याची तक्र ार सरपंच जयश्री लाठे यांनी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. ...
आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा शिमगा म्हणजे होळी सण. आदिवासी भागात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व असलेल्या होळी या सणाच्या आनंदात रंगून जाण्यासाठी वर्षभर रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी मजूर आपापल् ...
रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असू ...