राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभराती ...
आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
भारताच्या गौरवशाली इतिहासात शिक्षणाद्वारे बिकट परिस्थितूनही यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची अनेक उदाहरणे समोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज असून, शिक्षणामुळे जीवन जगताना विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेण्याचे ब ...
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाऱ्या वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
जुलै २०१६ मध्ये महापुरात उद््ध्वस्त झालेल्या ‘गोदापार्क’चे नव्याने डागडुजीचे काम सुरू झाले असून, महापुरात पुन्हा मोठे नुकसान होणार नाही, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतूनच सदर काम पुन्हा हाती घेण्या ...
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा य ...
श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंदिरे आणि केंद्रांवर भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने स्वामी चरित्राचे पारायणदेखील करण्यात आले. ...
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिर, सामाजिक सभागृह, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळा या वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यास सदर वास्तूंची मालकी शासनाकडेच ठेवून त्या नोंदणीकृत सामाजिक/विश्वस् ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे नियोजन सुरू झाले असून, एप्रिल महिन्यात माध्यमिक शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण ...