महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकां ...
नाशिक : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या अस्थींचे मंगळवार, दि. २० रोजी रामकुंड येथे विसर्जन होणार आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे कुटुंबीय अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये येणार असून, सकाळी ...
शिवसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे या दोघांच्या पदग्रहण सोहळ्याला आजी, माजी जिल्हा प्रमुखांसह जुन्या शिवसैनिकांनी लावलेली हजेरी व दोघा महानगरप्रमुखांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो सैनिकांमुळे शिवसेनेत जल्लोष निर्माण झाला असून, ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनी ...
पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येत ...
नाट्य आणि चित्रपट कथालेखक दत्ता पाटील यांना मुंबईतील चैत्र चाहूल संस्थेच्या वतीने ‘चैत्र चाहूल रंगकर्मी सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते दत्ता पाटील यांना गौरविण्यात आले. ...
‘मैफील को दो सूर अंजाम, रुह को तेरी किया सलाम जुबां पे हारुन तेरा नाम, गीत भरी यादो की शाम...’ अशा बहारदार शायरीने सुरुवात झालेली मैफल सदाबहार जुन्या हिंदी गीतांनी उत्तररोत्तर रंगली. ...
अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच ...
प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रति ...