तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
येवल्याचे भूमिपुत्र स्वतंत्र समराचे सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे यासाठी कार्य करण्याचा निर्धार करीत स्थापन झालेल्या सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या बैठकीची दुसरी महत्त्वपूर्ण सभा विविध निर्णय घ ...
एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यां ...
बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हक्काची फरक बिलांची रक्कम एक वर्षापासून दोन कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ३१ मार्चपर्यंत शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करावी या मागणीचे निवदेन बागलाण तालुका शिक्षक संघाने गटविकास आधिकारी जितें ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्या कडून सक्तीची वसुली केली जात असेल ...
मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील ...
निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल ...
नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर का ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडील उर्वरित मका राज्यशासन खरेदी करणार असल्याची घोषणा अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलीे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी राज्य सरकारने अचानक मका खरेदी बंद केल्याने नाशिक जिल्ह्यातील सुमा ...
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. ...