धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. ...
शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट से ...
मतदार नोंदणी आणि यादीत नावाची खात्री करून घेण्याबाबत जुने नाशिक परिसरात मुस्लीम वेल्फेअर कमिटीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन सुमारे पंधरा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. ...
येवला : दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे ५५हजार रु पये किंमतीच वाळलेला चारा विकत घेऊन मातुलठाण कडून राजापूर कडे जात असताना शोर्ट सिर्कट मुळे हा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. ...
काटवन भागातील मोसम नदी किनारी असणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हरणबारी धरणातील सातशे दलघफू पाणी आरक्षित करण्यात येऊ नये अशी मागणी सप्तशृंगी पाणी वापर संस् ...
सटाणा तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत सिन्नर नगरपरिषद आरोग्य विभाग व शुभ्रा आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर’ बनविण्यासाठी लोकसहभागातून घेण्यात आलेल्या रांगोळी, भिंती चित्र व पोस्टर्स स्पर्धां विजेत्या स्पर्धकांस प्रमाणपत्र व ...