महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, संतांनी सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी दिलेले विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. याच विचारातून घडलेल्या व्यक्ती आजही समाजात आहेत. परंतु, त्यांना ओळखायचे कसे हा सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न असतो ...
अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. व ...
नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरातील कामे केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठप्प केली जात असली तरी आत्तापर्यंतची जी कामे झाली आहेत तीही फार समाधानकारक नाहीत. केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीतील कामांच्या आधारे मूल्यमापन करून क्रमवारी घोषित केली असून, त्यात नाशिक एकविसाव्या क्रमा ...
मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले. ...
काही दिवसांपासून नाशिककरांना सलग थंडीच्या कहरचा सामना करावा लागत आहे. शनिवारपाठोपाठ रविवारीदेखील (दि.१०) किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. येथील किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला असल्याने हुडहुडी कायम आहे. ...
इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली ...
महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे ...
वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध ...
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...