पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत ...
नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सा ...
नायगाव : यंदा पावासाळा कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घे ...
नायगाव: सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच रस्त्यांवरून चालणाºया अवजड वाहतूकीच्या समस्येबरोबर अवजड वाहनातून उडणा-या राखेमुळे वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहे. अवजड वाहतूकीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
सिन्नर : धारणकर गल्लीतील ऐतिहासिक कमळेश्वर बारवेतील गाळ बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बारवेच्या जीवंत पाण्याचे जवळपास सर्वच स्त्रोत पुन्हा जीवंत झाले आहेत. ...
लासलगाव : अखिल भारतीय माहेश्वरी मंडळ अंतर्गत राजस्थानी महिला मंडळ लासलगाव यांच्याकडून सामाजिक भावनेतून वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल उच ...
मानोरी : ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडाच’ हे वृत्त लोकमतध्ये शनिवारी (२५) ला प्रकाशित करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथे प्रशासनाने अखेर दखल घेत टँकर सुरू केला आहे. ...
ब्राह्मणगाव : येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळ वार्यासह मृग नक्षत्राच्या पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला असला तरी वातावरणात पुन्हा उष्मा वडला आहे. ...