सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील घाटातील रस्त्यात गुरूवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. त्यामुळे कूठलीही जिवित हाणी झाली नसली तरी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहने चालवितांना अडथळा येत होता. ...
जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. ...
या दोघा संशयितांनी मागील चार महिन्यांत केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील १४ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता.बागलान ) येथे गुरूवारी सकाळी प्रगतीशील शेतकरी भबुतसिंग सोनु पवार (६८) यांच्यावर शेतात पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला त्यांनी काठीने झुंज दिली. त्यात ते जखमी झाले आहेत. ...
महानगरपालिकेच्यावतीने आज शहरात पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे पाळला जात आहे. असे असताना आज वडाळा गाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाची नळजोडणी तुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ...
मुलांची वाढ ही शारिरीक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या होत असते. अशाप्रकारे मुलांची सर्वांगीन वाढ होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. पोषक अन्न, पाणी, पुरेशी झोप यामुळे मुलांची योग्य वाढ होते. पालकांनी मुलांना नेहमी उपदेश न करत त्यांच्याशी स ...
आषाढी वारी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध परंपरा आहे़ कित्येक काळापासून ही परंपरा सुरू आहे़ संत म्हणतात, ‘आम्हा सापडले वर्म, करू स्थापन भागवत धर्म’ या वचनानुसार संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक असे धर्म मंदिर ...
सायखेडा : दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. या पेन्शन योजनेविरोधात मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी पुकारलेल्या लक्षवेधी आ ...