हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल ...
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टा ...
ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता. ...
विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा वापर आणि व्यवहारावर निवडणूक शाखेचे लक्ष असतेच, आता बॅँकांना उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली. ...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत. ...
तीस वर्षे मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेला यंदा देवळाली मतदारसंघाची वाट बिकट दिसू लागली असून, मतदार आम्हाला ओळखतात त्यामुळे प्रचाराची गरज काय अशा आविर्भावात विद्यमान आमदार योगेश घोलप यांची वाटचाल सुरू असल्याने त्याचा नेमका फायदा विरोधी इच्छुकांनी ...
विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. ...
निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...