कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे य ...
आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात ग ...
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर वलसाड पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ताब्यात घेतलेल्या चौघांना वलसाड न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली. ...
मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे एका अनोळखी तरुणीसोबत संपर्क साधून तिने दाखविलेल्या शरीरसुखाच्या आमिषाला बळी पडून पंचवटीतील इंद्रकुंड येथे ठरल्याप्रमाणे गेलेल्या एका आंबटशौकिन तरुणाला युवकांची बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्या ...
संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जाग ...
कोविड-१९ च्या परिस्थितीत आरोग्य सेवा संदर्भात आलेल्या त्रुटी टाळण्यात याव्या यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आणखी सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र ...
जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. ...
मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ व २१ मध्ये सन २०१७ ते आतापर्यंत झालेल्या विकासकामांची महिनाभराच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना द ...
असे म्हणतात की, लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या रेशीम गाठीची मनमाड शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल. हा एक पुरुषाने एका स्त्रीशी ...