जानेवारी महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळी चतुर्थी म्हणतात. तिथीप्रमाणे याच दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याची मान्यता आहे त्यामुळे तिळी चतुर्थीला शहरातील गणेश टेकडी मंदिरात यात्राच भरते. ...
दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत ...
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमध्ये हजारो कोटींचा अपहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या ...
नवीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह इतर ‘हेवीवेट’ मंत्री नागपूर-चंद्रपूरचे असतानाही विदर्भाला रडगाणे गावे लागत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात गोंडवाना विद्यापिठाचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात नेमके कोणाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचे ...
मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नऊ पैकी पाच ...
लोकशाही कार्यप्रणालीत संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडणे हे फार आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. संसद चालविण्यासाठी सत्ताधारी व विरोधक या दोघांची समान ...
संसदेचे कामकाज वर्षातून किमान १०० दिवस चालले पाहिजे. यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करून वेळापत्रक निर्धारित करण्याची गरज आहे. जर कॅलेंडर बनले तर पंतप्रधान आणि मंत्र्यांचे विदेशदौरे ...
लोकमत समाचारच्या नागपूर आवृत्तीच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी सायंकाळी शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘संसद में व्यवधान : सामान्य सोच और हकीकत’ ...