सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे. ...
रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम पूर्णत: बंद आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंअध्ययनाच्या भरवशावर तयारी करावी लागत आहे. ...
डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन ...
व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी ...
मृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही. ...
ग्राहक संरक्षणाच्या संदर्भातील अस्तित्वात असलेले कायदे अधिक सक्षम करून ग्राहक हिताला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची ...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस व ज्येष्ठ कामगार नेते भाई ए.बी.बर्धन यांचा रविवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ...
दोन वर्षांच्या जुळ्या मुलींसह आईने स्वत:च्या अंगावर घरी रॉकेल ओतून जाळून घेतले. यात गंभीररीत्या जळाल्याने दोन्ही मुलींसह आईचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खापरखेडा ...