लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोज ...
गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती. ...
शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली. ...
वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा यु ...
नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे. ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलं ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आ ...
ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जागेत गरजेनुसार बांधकाम केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर न करता ग्रामीण भागात सर्रास बांधकाम केले जात होते. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) एका फटक्यात अशी गावाठाणाबाहेरील बांधकामे अनधिकृत ...