आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते. वार्धक्यात टेलोमेरची लांबी कमी होत जाते. तणावामुळे वार्धक्य वाढते, हे सिद्ध झाले आहे; पण माइण्डफुलनेसच्या सरावाने तारुण्य वाढवता येऊ शकते. - कसे? ...
माणसाला जगण्यासाठी झाडांची नितांत गरज, मात्र अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी तब्बल ९० लाख झाडांचा बळी जातो. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख मृत्यू होतात, त्यापैकी ४५ लाख मृतदेहांना अग्नी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापले जाते ...
माहीमच्या त्या छोट्याशा खोलीत जेव्हा अब्बाजी मला तबल्याचे धडे देत होते तेव्हा ते रोज सांगत, ‘बेटा, समको देखो.. गौरसे देखो..’ या वाक्याचा अर्थ मी अजून समजून घेतो आहे.. ...
मुंबईतील गोरेगावचा तबेला व डेअरी चुलत्यांना देऊन टाकली. खरेतर ती आमच्या कुटुंबाची मालमत्ता होती; त्यामुळे त्यात सर्वांचाच हक्क होता. चुलते रामनरेश सिंहही मालमत्ता घेऊन गप्प बसले नाहीत. पुढे चार-पाच वर्षांनी ते आजारी पडले. ...
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीतून ४५ वर्षांचा काळ सहजरीत्या पुढे-मागे सरकत राहतो. पान पालटत जावे तसे दिवस, महिना, वर्ष सरत जाते आणि काळ आपण चिमटीत पकडू शकतो, याचा आनंद द्विगुणित होतो. २०१८-२०१९ हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष. ...
फास्ट फूडचे अनुकरण करण्याच्या नावाखाली आणि चाट आणि पाणीपुरीच्या धंद्याला शह देण्याच्या नादात भेळमध्ये कोणतेही पदार्थ घालून कोल्हापुरी भेळच्या अस्तित्वाला आणि लोकांच्या जिभेवर रुळलेल्या, ...
लाईट नसल्याने मैत्रिणीच्या घरी बसून अभ्यास. सहा किलोमीटर चालत जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण. पार्ट टाईम नोकरी करत गुणवत्ता शिष्यवृत्त्या. शिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या ...