ललित : स्वभावाला औषध नसते, असे म्हणतात; पण तरीही मी थोडे कमी बोलण्याचे ठरवले. हा प्रयोग स्वत:चा स्वत:साठीच होता. त्यामुळे जिथे बोलणे टाळता येईल तिथे गप्प राहणे सुरू केले; पण घरच्या व्यक्ती, शाळेतील सहकारी, पालक आणि महत्त्वाचे म्हणजे माझे विद्यार्थी य ...
मराठवाडा वर्तमान : इथे दुष्काळाची तड लागत नाही, तर तिकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा फड रंगात आहे. सध्या गोवंश बंदीचे राजकारण चालले आहे, तर इथे पशुधन म्हणजेच गोवंश जनावरांच्या बाजारात विकला जात आहे. जनावरे ‘छावणीला की दावणीला’ यामध्ये भाजप सरकार ‘नको ...
कुठे झाली माझ्या प्रवासाची सुरुवात? ...माहिमचा दर्गा आणि त्याच्या जवळ असलेली आमची छोटीशी खोली. खोलीच्या एका कोपऱ्यात दगडी ओट्यावर रॉकेल भरलेल्या स्टोव्हजवळ खटपट करीत असलेली अम्मा. ‘या मुलाला चार-पाच महिने सांभाळा नीट’, असे सांगणारा, पांढरी दाढी असलेल ...
सवंग लोकप्रियतेसाठी गावोगाव शेतकऱ्यांचे कैवारी निर्माण झाले आहेत. दुध ओता, साखर सांडा, भाजी फेकून द्या, असे अल्पजीवी आणि परिणामशून्य मार्ग चोखाळले जात आहेत, त्याने काहीही होणार नाही. क्षमतेपेक्षा जास्त, जमिनीच्या कुवतीपेक्षा आणि उपलब्ध पाण्यापेक्षा अ ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील शिक्षक याबद्दल शहरी भागात बऱ्याचदा नकारात्मक भावना दिसून येते; पण याच ठिकाणी वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग होताहेत आणि तेथील शिक्षक अभावातही धडाडीनं काम करताहेत. महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ, सोमनाथ वाळके आण ...
कोणाला पटकन काही बोलायचे नाही, चिडायचे नाही, रागवायचे नाही, उद्धट प्रतिक्रिया द्यायची नाही.. असे बरेच काही आपण ठरवत असतो. असे वागणे चुकीचे आहे, हेही आपल्याला कळते; पण वळत नाही. का होते असे? ...
आता कुणी हाताने लिहीत नाही. लिहिणं संपत जातं म्हणजे केवळ अक्षरं लुप्त होत नसतात, आपण एक अ-क्षर ठेवा गमावतो. संगणक आला, पुढे कायमच असणार असला, म्हणून ‘स्पर्शाची जादू’ पुसली जाईल, असं नाही होणार. होता कामा नये! ...