शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:57 IST

Maharashtra accident statistics: महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात १० हजाराहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यभरात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ७२० रस्ते अपघात झाले. यात ११ हजार ५३२ जणांचा मृत्यू झाला. अपघातांच्या सर्वाधिक घटना मुंबईमध्ये झाल्या, तर पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक जणांचा मृत्यू झाल्याचे परिवहन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

राजधानी मुंबईत अपघातांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. २०२४ च्या जानेवारी सप्टेंबर कालावधीच्या तुलनेत २०२५ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. मुंबईमध्ये नऊ महिन्यांत १ हजार ८७८ अपघात आणि २६२ मृत्यू नोंदविले गेले, तर राज्यातील सर्वाधिक अपघातात मृत्यूंची नोंद पुणे ग्रामीण झाली असून, मृतांची संख्या ७६४ इतकी आहे.

मुंबई पुणे महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी, कॅमेऱ्यांसह इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम स्थापित करण्यात आली. परंतु समृद्धी महामार्गावर मात्र कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच सुरक्षा उपाययोजनांमध्ये उणिवा राहिल्याचे या आकडेवारीतून समोर येते. मुंबईसारख्या घनदाट वाहतूक असलेल्या शहरात अपघातांची वाढ किती गंभीर आहे हे दिसून येते.

कुठे घट अन् कुठे वाढ?

जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत चालू वर्षांमध्ये समृद्धी महामार्गावरील मृतांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २९ टक्के घट झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Accidents: Over 11,500 Deaths in Nine Months; Mumbai Records Highest Accidents

Web Summary : Maharashtra witnessed over 10,720 accidents resulting in 11,532 deaths in nine months. Mumbai recorded the most accidents, while Pune rural areas reported the highest fatalities. Mumbai-Pune Expressway fatalities decreased, but increased on Samruddhi Mahamarg, highlighting safety concerns.
टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र