विखे आणि माझी चांगली मैत्री आहे, ते माझ्याकडे कधीच चुकीचं काम घेऊन आले नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे यांचे कौतुक केले ...
मधूर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ...