लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांना सीआयडीकडून चौकशीच्या नावाखाली चांगलाच ‘पाहुणचार’ मिळाला. ...
आधीच्या सरकारने नियोजन न करता भरमसाट योजनांची घोषणा केली, मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्यात सिंचन प्रकल्प रखडले आहेत ...
"पापा, मेरे साथ गलत हुआ है ! असे, परळच्या केईम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तेरा वर्षीय मुलाने वडिलांना सांगितले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ...
राज्याचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैपूर्वी मुंबई विद्यापीठाला सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. राज्यपालांच्या तंबीनंतरही ...