नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. शरियतचे पालन करत तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला ...
आंबोली घाटातील रस्ता पूर्णतः कोसळल्याची माहिती पसरवणारी पोस्ट मंगळवारपासून (22 ऑगस्ट) सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र असे काहीही झालेले नसून आंबोली घाट पूर्णतः सुरक्षित आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक् ...
यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील गेवराई शहरातील गणेश नगरमधील ही घटना आहे. ...