२0१६ मध्ये देशात तांदळाचे ९ कोटी ६४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदाही सरासरी तितकेच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केल्याची माहिती तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली. ...
‘बीएएमएस’ प्रथम वर्षात एका विद्यार्थिनीला नियमाबाह्य प्रवेश दिल्याचा ठपका ठेवून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार .. ...
जिल्हा परिषदेची मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लोक जि.प.मध्ये आपल्या कामासाठी येतात. खेड्यापाड्यातून शहरात येणाºया महिलांना त्रास होऊ नये, .... ...
अटी गुंडाळून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३,0५0 रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे ‘नाफेड’च्या अधिकार्यांना दिले. सोयाबीनमधील आद्र्रता १२ ऐवजी १४ टक्के असली, तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी द ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तूरचंद पार्क येथील भोसलेकालीन निर्मित बारादरी (सुंदर महाल) च्या ठिकाणी अतिक्रमण करणाºयांचे आश्रय बनला आहे. ...
देशामध्ये स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉचे ..... ...
लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, .... ...
पॉश सोसायट्यात दुपारी रेकी करायची आणि रात्री हात साफ करायचा, अशी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. उच्चभ्रू नागरिकासारखे वर्तन करीत या टोळीचा एक सदस्य दुपारी पॉश सोसायट्यात प्रवेश करतो, ...