‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यश ...
भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. ...
सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची अत्याधुनिक सुखोई विमानातून घेण्यात आलेल्या चाचणी यशस्वी ठरल्याबद्दल संशोधकांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपालाही टोले लगावले आहेत. ...