मुंबई- मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. परप्रांतीयांनी मुंबईच्या वैभवात भर घातली, असं वक्त ...
कचऱ्याच्या या अतिरेकामुळे वनविभागाने हरिश्चंद्रगडावर राहण्यासाठी बंदी आणण्याच्या व स्थानिकांना तेथिल हॉटेल्स बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...
उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. ...
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खूनप्रकरणी तीनही आरोपींना जन्मठेप आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले या नागपूरच्या कन्या तर अमरावतीच्या स्नुष ...
अहमदनगरमधील कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले होते. बुधवारी (29 नोव्हेंबर) या प्रकरणातील दोषी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना फाशीच ...
२६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे. ...
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय), टेक्निकल हायस्कूल आणि अकरावी, बारावी व्होकेशनल ज्युनियर कॉलेजेसमध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी ...