समाजाचा घटक असलेल्या दिव्यांग बांधवांनाही सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी जीवाचे रान केले जाते, मात्र राजकीय उदासीनता व निधीचा वाणवा या प्रमुख बाबींमुळे दिव्यांगांची फरफट आजही सुरूच आहे. ...
येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच् ...
यंदा कापसाच्या पेऱ्यात दहा टक्क्याने वाढ झाली आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढेल. मागणीच्या प्रमाणात उत्पन्न अधिक व भावात मंदी येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता; पण प्रत्यक्ष शेत शिवारातील स्थिती पाहता अल्प पाऊस जमिनीत ओलाव्याचा अभाव, बोंडअळी व ...
वृक्ष तथा पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे शासकीय आदेश असले तरी संबंधित विभागाचे दुर्लक्षामुळे कसे नुकसान होऊन नैसर्गिक तलाव धोकादायक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण चिचोली जवळील टाकी तलावाचे देता येईल. ...
ज्या संघटनांच्या ताकदीवर जॉर्ज फर्नांडिस व त्यानंतर शरद राव यांनी अनेकदा मुंबई बंद केली, त्या संघटना आता वेगळ्या झाल्या आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियन ताब्यात घेण्याचा शशांक राव यांचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांना तिथे कोणत्याही पदावर घेण्यात आलेले नाही. ...
आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. ...
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागते, हा उदात्त हेतू समोर ठेवून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊंचे पैसे गोळा करून भिक्षेकरू वृद्धांना ब्लँकेट वाटप केले. ...
कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृह अधीक्षकांना एका तोतयाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत कोपर्डीच्या दोषींना तत्काळ येरवडा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. ...