वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य पार पाडले. घरी गेल्यावर पत्नी व मुलाला घेऊन गोंडबाबा मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये नास्ता करायला गेले. त्यावेळी तेथील टेबलवर असलेल्या कॅरीबॅग ...
देवीदास सिरपत थोरात नामक इसम रजनगंज स्थित तिसरा नागबाबा मंदिर झोपडपट्टी परिसरात राहतो. त्याने तीन महिन्यांपूर्वी घरापासून लोटांगण घालत प्रवासाला प्रारंभ केला. सोबतीला एका सायकलवर काही साहित्य आणि दुर्गेश व वैष्णवी ही दोन मुले पायी प्रवास करीत आहेत. ...
परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ...
उशिरा का असेना सामाजिक वनीकरण विभागाला जाग आली. मजुरांना तब्बल सहा महिन्यानंतर हक्काची मजूरी मिळाली. त्यामुळे मजूर वर्गात आनंद असला तरी दोषी अधिकारी-कर्मचारी आजही मोकाट आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबित होत नाह ...
कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे ...
डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे ...
मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही ...
शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकन पद्धत अबलंबण्याची योजना आखण्यात आली. यापूर्वी टोकन पद्धती नसल्यामुळे आलेल्या धानाची हेराफेरी होत असल्याची चर्चा होत होती. हे टाळण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली. मूल शहराबरोबरच तालुक्यात राईसमिलची संख्या जास्त असल्याने त ...
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे. जिल्हाभर पसरलेल्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, चूनखड्यांची खाण, पेपर मील, राईस मिल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे जिल्ह्यात वायू प्रदूषण सर्वाधिक झाले आहे. कोळसा खाणीतून कोळ ...
धान पिक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकाची लागवड करतात. कारले हे पीक कमी खर्चात येणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करते. या परिसरातील कारले नागपूर बाजारपेठेत पाठव ...