शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शा ...
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. ...
शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...
भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव ...
प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार ...
लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज् ...
हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून ...
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. ...
पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले. धानपीकाची नासाडी झाली. शेतकरी चिंतातुर झाले असून त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...